विशेष अर्थसहाय्य योजना : गरिबांना वरदान
राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने सन 1980 साली संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू करण्यात आली.